आधुनिक भारताचे विचारस्तंभ


पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव :
आधुनिक भारताचे विचारस्तंभ
लेखक :
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा (अनुवाद : शारदा साठे)
पुस्तकाविषयी :
रामचंद्र गुन्हा यांनी 11 विचारवंताच्या विचार व कार्यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. हे विचारवंत समाजात मान्यताप्राप्त नेते होते, विचारवंत होते आणि त्यांनी भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे.
महात्मा गांधींपासून तर हमीद दलवाईंपर्यंत ज्या ज्या विचारवंतांनी आधुनिक भारत घडवण्यासाठी आपले वैचारिक व कृतियुक्त योगदान दिले त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांच्या कार्याचा भारतीय 
 जनमानसावर  प्रभाव पडला. त्याचा सविस्तर धांडोळा रामचंद्र गुहा घेतात. विचारवंतच्या आजवर न वाचलेल्या पैलूंवर रामचंद्र गुहा यांनी अत्यंत रंजकपणे प्रकाश टाकला आहे. "भारत" ही संकल्पना स्पष्ट करणारा ग्रंथ म्हणजे - आधुनिक भारताचे विचारस्तंभ.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तर अत्यंत महत्वाचे हे पुस्तक आहे. भारत कसा घडला याबद्दल हे पुस्तक अत्यंत
व्यापक दृष्टिकोन देतो.
नक्की वाचावं अस पुस्तकं..
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2GYheeD

No comments:

Post a Comment