गोडसे म्हटलं कि जसं 'गांधी' हा विषय आलाच अगदी तसंच गोडसे म्हटलं कि 'सावरकर'ही आलेच.

आयुष्यभर राजकीय क्रांतीची भाषा बोलून शस्त्राचार सांगणाऱ्या आणि हिंदुत्वाची जाज्वल्य मांडणी करणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा शेवटी उपोषण करून, (प्रायोपवेशन) आत्मार्पण करून व्हावा आणि रामनामाचा जप करत आमरण उपोषणासारख्या स्वपिडा देणाऱ्या मार्गाचा आपल्या राजकारणात सातत्याने उपयोग करणाऱ्या गांधींचा मृत्यू हा प्रार्थनेला जाताना रक्त सांडून व्हावा, हाही नियतीचा खेळच म्हणायला हवा.



दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणारी कादंबरी...
#OhMyGodse
_Book available on :_